निंळवंडे धरणाचे पाणी शेतीसाठी आल्याने शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण

निंळवंडे धरणाचे पाणी शेतीसाठी अखेर पोहोचल्याने परिसरातील शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर हर्षोल्हासाचे वातावरण पसरले आहे. गेल्या अनेक वर्षांपासून शेतकरी या पाण्याच्या प्रतीक्षेत…