महाराष्ट्र | मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘महा-विस्तार-AI’ अॅप सुरू केले. हे अॅप शेतकऱ्यांना पेरणी, कीड नियंत्रण आणि हवामान सल्ला देईल. राज्यातील १५२ लाख हेक्टर खरीप क्षेत्रासाठी उपयुक्त ठरेल.
‘साथी’ पोर्टलद्वारे बियाण्यांची नोंदणी आणि काळाबाजारावर नियंत्रण ठेवले जाणार आहे.
More Stories
गहू तांदूळ उत्पादन 2025: भारतात विक्रमी वाढ
राज्यातील ३० गोशाळांना अनुदानास मान्यता – शासनाचा मोठा निर्णय
धगांच्या गडगडाटात जोरदार पाऊस